इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठी दिलासादायक बातमी! महाराष्ट्रातील तीन प्रमुख महामार्गांवर टोलमुक्त सुविधा, मुंबईतील अटल सेतूवरही सूट

टोलमुक्त सुविधा

महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे की मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर, अटल सेतूवर, इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्त सुविधा मिळणार आहे. ही सवलत राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसांसह खाजगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्यांनाही लागू होणार आहे. मुंबई : महाराष्ट्रात शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. राज्य सरकारने जाहीर केले … Read more